नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी जोधपूरच्या प्राचीन चामुंडादेवीच्या मंदिरात १८० हून अधिक माणसे चेंगराचेंगरी होऊन प्राणास मुकली. हा नुसता अपघात नाही, आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आणि चारित्र्याचा तो ...
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी जोधपूरच्या प्राचीन चामुंडादेवीच्या मंदिरात १८० हून अधिक माणसे चेंगराचेंगरी होऊन प्राणास मुकली. हा नुसता अपघात नाही, आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आणि चारित्र्याचा तो ...
२८ सप्टेंबरला लता मंगेशकर ह्यांनी ८० व्या वर्षात प्रवेश केला. लताबाई म्हणजे समूर्त संगीत आहे आणि त्यावर वाढत्या वयोमानाचा कसलाही उणा परिणाम झालेला नाही. आजही संगीताचा प्रातिनिधिक ...
`दारूल उलूम हिजाजिया चिस्ती’ या मुंबईतील मुसलमानांच्या संघटनेने `चित्रपट अभिनेते सलमान खान, त्यांचे पिताजी पटकथाकार सलीम खान आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांच्यावर इस्लाम धर्मियांनी सामाजिक बहिष्कार ...
हिंदी भाषेतील वृत्तपत्रे प्रारंभी हिंदी भाषिक प्रदेशात निघाली नाहीत; कारण ब्रिटिशांच्या काळात हिंदी भाषिक प्रदेश मागास होता. नेहरूंच्या आणि मुलायमसिंगांच्या काळातही तो मागासच राहिला. `बनारस अखबार’ ...
भारताने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये भेट म्हणून दिले, तर पाकिस्तान ते भारतविरोधी कारवायांसाठी वापरील, अशी शंका सरदार पटेलांनी व्यक्त केली. तेव्हा `आपण नीतीमान रहावे. पाकिस्तान कसा वागेल, ...
मायावतींना निष्प्रभ करण्यासाठी दलितांच्या सर्व राजकीय संघटना आणि समाजवादी पक्ष यांच्यासमवेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती करणार असल्याची घोषणा पवारांनी केली आहे. दलितांनी काँग्रेसशी युती केली, तर ...
…….म्हणून काश्मीर प्रश्नाचा विचका करायचाच, असे दिल्लीने ठरवले आहे का, अशी शंका येते.
11-08-2008 by shashi
–>केंद्रीय गृहमंत्री जम्मूत म्हणाले, “ते केवळ जम्मूची बाजू ऐकून घ्यायला आले आहेत आणि कोण चूक कोण बरोबर, हा निर्णय ते लगेच देऊ शकणार नाहीत.” १९४७ मध्ये शेवटपर्यंत काश्मिरात सैन्य पाठवायला नेहरू दिरंगाई करत होते. जगमोहन राज्यपाल असतांना त्यांनी `काश्मीरमधील ...