Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)
…….म्हणून काश्मीर प्रश्नाचा विचका करायचाच, असे दिल्लीने ठरवले आहे का, अशी शंका येते.
11-08-2008 by shashi
–>केंद्रीय गृहमंत्री जम्मूत म्हणाले, “ते केवळ जम्मूची बाजू ऐकून घ्यायला आले आहेत आणि कोण चूक कोण बरोबर, हा निर्णय ते लगेच देऊ शकणार नाहीत.” १९४७ मध्ये शेवटपर्यंत काश्मिरात सैन्य पाठवायला नेहरू दिरंगाई करत होते. जगमोहन राज्यपाल असतांना त्यांनी `काश्मीरमधील ...