सकाळ्च्व सहा वाजले, पेपेर हातात आला, आणि त्याच त्याच रोजच्या बातम्या वाचून कंटाळा आला होता त्यात प्रसन्न अशी बातमी आली, आणि सकाळ कशी प्रसन्न वाटू लागली, कानात " इंद्रायणी काठी, देवाचिया आळंदी" चे स्वर घुमू लागले, ती बातमी होती
...
सकाळ्च्व सहा वाजले, पेपेर हातात आला, आणि त्याच त्याच रोजच्या बातम्या वाचून कंटाळा आला होता त्यात प्रसन्न अशी बातमी आली, आणि सकाळ कशी प्रसन्न वाटू लागली, कानात " इंद्रायणी काठी, देवाचिया आळंदी" चे स्वर घुमू लागले, ती बातमी होती
...
उद्या २२ ऑक्टोबर २००८ रोजी भारताचा ’चांद्रयान १’ हा उपग्रह जेव्हा अवकाशात, पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षा भेदून झेपावेल तेव्हा भारताच्या अवकाशपर्वाच्या नवीन सुर्योदयाची पहाट होईल. आम्हासर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येईल. चार दशकांपूर्वी केरळमधील तुंबा या अवकाशस्थळावरून ’रोहिणी ७५’ या अग्निबाणाने झेप घेतलेला दिवस आणि ’चांद्रयान १’ झेपावणारा उद्याचा दिवस ...
आताच्या या बेभरंवशाच्या जगात चोर, दरोडेखोरांपासून आपल्याला कोण वाचवू शकेल, परमेश्वर नाही तर, फक्त पोलीसच. पण का कोणास ठाऊक पोलीस मात्र सामान्य माणसाला मित्र वाटत नाही. आता याला पोलीस जबाबदार असू शकत नाही, नाही का?
जगात अनेक प्रकारची लोकं आहेत, त्यांच्याकडे पाहून तरी हे समजत नाहीना की, हा सज्जन की चोर? जगात चोर्या होतात, ज्यांचा माल चोरीस जातो त्यालाच दुःख होते ना? मग त्याला ...
स्त्री आणि पुरूष या दोन जाती देवाने निर्माण केल्या, आणि त्यांना नवीन संतती उत्पन्न करण्याची क्षमता दिली, जशी मानवाला तशीच प्राण्यांना देखील. खरं तर आपणही प्राणीच, फक्त प्रगत. आदिमानवाच्या काळी मनुष्य जंगलात प्राण्यांप्रमाणेच रहात होता ना! नंतर मानवाने प्रगती केली, तरी पण काही जणात अजूनही प्राण्यांचे रानटी गुण दिसतात, तो भाग वेगळा.
मानवाने व्यभिचाराची व्याख्या बनवली. ...
महागाई वाढली, आकाशा भिडली
दात अन् अन्नातील दरी वासली
माझ्यातील वाघाची मेंढी झाली
आणि, सरकारी देवासमोर कापली
मुलं झाली, निसर्गानं वाढवली
डोनेशननं शिक्षणा गाडी अडली
खाल मानेनं लाचारीत नोकरी केली
मालकानं उठताबसता लाथ घातली
निसर्ग कोपला, आजारानं हाय खाल्ली
डाक्टरनं नखानं कातडी सोलली
माझ्यातील माणसाची मेंढी झाली
अन् सरकारी इस्पितळात कापली
...
आयुर्वेदात कोजागिरीला विशेष महत्व आहे, कारण कोजागिरीच्या चंद्राचा आकार नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्राच्या आकारापेक्षा मोठा असतो. या दिवशी चंद्र विशेष आवुर्वेदिक शक्तीचा वर्षाव करीत असतो. यादिवशी दुधाची खीर अथवा मसाल्याचे दूध साधारण रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत चांदण्यात उघडे ठेऊन पितात. असं म्हणतात , हे दूध दम्याला गुणकारी असते.
तसं पाहिलं तर चंद्राचं नातं आपल्याला ...
काल एका मंदिरात जाण्याचा प्रसंग आला. मंदिर फारच प्रसन्न होते. भारतात हिंदूंच्या मंदिरात त्या देवतेच्या समोरील बाजूस त्या देवतेच्या परम भक्ताची अथवा वाहनाची मूर्ती असते. उदा. रामा समोर हनुमान, विष्णुसमोर गरूड, देवी समोर सिंह, महादेवासमोर नंदी वगैरे.
अषीच चर्चा चालली असता, असे जाणवले की या व्यतिरिक्त देवळाच्या गाभार्यात पितळेचे अथवा संगमरवरी दगडाचे कासव असते. प्रश्न पडला ...
काही दिवसांपूर्वी मुंबईचे कमिशनर म्हणाले, मुंबई काय कोणाच्या बापाची नाही. असं बोलायचं काही काम होतं का? पण नाही एवढ्या मोठ्या जागेवरून अशी खळबळजनक विधाने करायची नसतात, हे त्यांना कोणी सांगावं. म्हणजे महाराष्ट्रात, मुंबईत बसून असं विधान म्हणजे आहे की नाही गंमत. पेटले रान. बोलणारे बाजूला झाले, बाकीच्यांच्यात जुंपली. दसर्याला उद्धव ठाकरेंचे, अफाट जनसमुदायासमोर भाषण झाले, ते ...
कायदेशीररीत्या विवाह न करता पत्नी म्हणून पुरुषासमवेत एकत्र राहणाऱ्या कोणत्याही महिलेला यापुढे पत्नीचा दर्जा देण्याच्या भारतीय दंड संहितेतील प्रस्तावित तरतुदीस बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने हा कायदा करुन संपुर्ण भारतीय विवाह संस्थेला मोडकळीत आणले आहे.