माझी टवाळकी
वीजमहामंडळाच्या कृपेने आणि सद्या चालू असलेल्या,कधीही होणार्या भारनियमनामुळे सकाळी सकाळीच चाळीतली विज गेली. कसा बसा डोळे चोळत उठलो. तस डोळे चोळण्यात काही अर्थ नव्हताच म्हणा कारण पावसाळ्यात सकाळी ६ म्हणजे पाहिजे तसा उजेड नाही मग डोळे उघडुनही काही दिसणार डोम्बल.. कामाला वेळेवर निघायचे होते म्हणुन पटकन आवरत घेतल.
अंधारातच अंघोळ करण्याची मजा काय येते तुम्हाला काय सांगू. ...