आजच्या हिंदुस्तान टाइम्स मधील बातमीनुसार मुंबईतील ७५% लोकांना मराठी बोलता येत नाही.
आता यातून दोन निष्कर्ष निघतात: १. मुंबईत मराठी लोक ७५% पेक्षा कमी आहेत. २. मरठी एकूणच कोणालाही येत नाही (मराठी किंवा अमराठी)
दोन्ही गोष्टी ...
आजच्या हिंदुस्तान टाइम्स मधील बातमीनुसार मुंबईतील ७५% लोकांना मराठी बोलता येत नाही.
आता यातून दोन निष्कर्ष निघतात: १. मुंबईत मराठी लोक ७५% पेक्षा कमी आहेत. २. मरठी एकूणच कोणालाही येत नाही (मराठी किंवा अमराठी)
दोन्ही गोष्टी ...
त्रिवेणी ही एक नवीन रचना आहे, कवी गुलजार यांनी विकसित केलेली. मी काही कवितेचा अभ्यासक नाही. त्यामुळे गुलजारपूर्वी कुणी दुसरया कवीने त्रिवेणीची रचना केली असल्यास मला त्याची कल्पना नाही. परंतु या कल्पनेला प्रसिद्धी मात्र नक्कीच ...
"आपल्या लोकांना शिस्त नाही!", चहाचा तिसरा कप संपवत तो म्हणाला, "ते बघ तिकडे! चारांमध्ये दोन चहा ऑर्डर करुन गेल्या दोन तासांपासून हॉटेलात बसले आहेत. 'तिकडे' असं कोणी करत नाही. लोकांजवळ वेळच कुठे आहे फुकट घालवायला?"
आता आपल्याबरोबर ...
कुसुमाग्रजांच्या 'कणा' कवितेचं हे नवं रूप. कवी कोण आहे काही कल्पना नाही, दरदिवशी मिळणारया शेकडो 'फॉरवर्ड मेल्स' मध्ये ही कविता मिळाली.
ओळखलंत का परवेझ मला
पाकिस्तानात आला कोणी
तारवटलेल्या डोळ्यांमध्ये
कणभर नव्हतं ...
लालू आय. आय. एम. अहमदाबाद मध्ये शिकविण्यास येणार आहे ही गेल्या संपूर्ण आठवड्यासाठी वर्तमानपत्रांसाठी आवडती बातमी होती. काल एकदाचा तो कार्यक्रम पार पडला!
काहीशी हेटाळणी, काहीशी उत्सुकता आणि काहीशी असूया या भावना ...
पेप्सी आणि कोकमध्ये (परत) कीटकनाशक पदार्थ सापडले आहेत. आत परत एकदा मोर्चे, तोडफोड आणि निषेधाची नाटकं चालू होतील. दोन वर्षांपूर्वी हेच घडले होते.
कंपन्यांचा दावा हा की भारतातील पाण्यातच कीटकनाशकांचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे ...
मंगळवारचा दिवस मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला. खचाखच भरलेल्या लोकल गाड्या हे आतंकवाद्यांसाठी सोपे लक्ष्य आहे. या आधीही मुंबईच्या या 'जीवनरेखेवर' हल्ले झले आहेत. परंतु परवाचा हल्ला सर्वात मोठा आणि भीषण होता.
या दुर्घटनेत ...
हॅरी पॉटर मालिका थोड्याच दिवसांत संपेल. अंतिम पुस्तकात दोन महत्वाची पात्रे मरणार आहेत याप्रकारे सूतोवाच करून जे. के. रोलिंगने अजूनच धमाल उडवून दिली आहे. प्रत्येक चाहता आपले अंदाज व्यक्त करून येणारया पुस्तकाची आतुरतेने वाट ...