‘माणसाचे पाऊल आणि वाळवंटाची चाहूल’ अशा अर्थाची एक इंग्रजीत म्हण आहे. त्याचा प्रत्यय महाराष्ट्रात सध्या जो दुष्काळ पडलेला आहे त्या घटनेने येत आहे. जागतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान दिवस साजरा करताना प्रगत म्हणवणार्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण होते ही गोष्ट येथील प्रशासनाला शोभणारी नाही. इतर ग्रह गोलांवर पाणी आहे की नाही याचे पुरावे जगासमोर ठेवणारे प्रगत ...