जम्मू, २६ ऑगस्ट (प्रे.ट्र.) - काही पोलीस अधिकार्यांनी येथील निरपराध जनतेवर गोळीबार केला. त्यांची त्वरित बदली करण्यात यावी अन्यथा सरकारशी सुरू असलेल्या चर्चेतून माघार घेण्यात येईल, असा ...
जम्मू, २६ ऑगस्ट (प्रे.ट्र.) - काही पोलीस अधिकार्यांनी येथील निरपराध जनतेवर गोळीबार केला. त्यांची त्वरित बदली करण्यात यावी अन्यथा सरकारशी सुरू असलेल्या चर्चेतून माघार घेण्यात येईल, असा ...
जम्मू-काश्मीर गेले दोन महिने होरपळतेय ! अमरनाथ जमीन हस्तांतर प्रकरणामुळे पहिले श्रीनगर व नंतर जम्मू पेटले. काश्मीरमधील या दोन राजधान्या गेले दीड महिना संचारबंदीच्या छायेत वावरल्या. तथापी धर्मांध मुसलमानांनी श्रीनगर येथे केलेले उग्र व हिंसक आंदोलन हिंदूंवर अन्याय करणारे होते. मुसलमानधार्जिणे सरकार या आंदोलनासमोर नमले व त्यांनी जागा परत घेतली. सरकारच्या ...
हिंदूंनो, एक दिवस आंदोलन करून थांबू नका, तर
जम्मूवासियांप्रमाणे समस्या सुटेपर्यंत आंदोलन करा !
नवी दिल्ली, १३ ऑगस्ट (प्रे.ट्र.) - अमरनाथ मुद्यावर आज विश्व हिंदु परिषदेने केलेल्या देशव्यापी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “काश्मीरचे राज्यपाल श्री. एन्.एन्. व्होरा यांना हटवण्यात यावे, तसेच अमरनाथ देवस्थान मंडळाला १०० एकर जमीन परत करण्यात यावी”, यासाठी ...
श्रीनगर/जम्मू, १२ ऑगस्ट (प्रे.ट्र.) - काल काश्मीरमधील मुसलमान त्यांचा माल पाकिस्तानमध्ये विक्री करण्यासाठी नेत असतांना पोलिसांनी त्यांना रोखले होते. त्या वेळी हिंसक जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या गोळीबारात २ जण ठार झाले. त्यामध्ये हुरियतचे नेते शेख अब्दुल अझीझ यांचाही समावेश होता.
या घटनेचा निषेध करण्यासाठी मुसलमानांनी आज ठिकठिकाणी निदर्शने केली. ...
…….म्हणून काश्मीर प्रश्नाचा विचका करायचाच, असे दिल्लीने ठरवले आहे का, अशी शंका येते.
11-08-2008 by shashi
–>केंद्रीय गृहमंत्री जम्मूत म्हणाले, “ते केवळ जम्मूची बाजू ऐकून घ्यायला आले आहेत आणि कोण चूक कोण बरोबर, हा निर्णय ते लगेच देऊ शकणार नाहीत.” १९४७ मध्ये शेवटपर्यंत काश्मिरात सैन्य पाठवायला नेहरू दिरंगाई करत होते. जगमोहन राज्यपाल असतांना त्यांनी `काश्मीरमधील ...
हिंदूंनो, तुमच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करणार्या राज्यकर्त्यांना वेळीच रोखा !
हिंदूंच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसणारे मुसलमान नेते !
जम्मू, १९ जुलै (प्रे.ट्र.) - अमरनाथ यात्रेचा कालावधी दोन महिन्यांऐवजी १ महिन्याचा करावा, तसेच यात्रेकरूंची संख्याही ७५ हजारापर्यंत असावी, अशी मागणी केंद्रीय जलस्रोत राज्यमंत्री सैफुद्दीन सोझ यांनी केली.
(हज ...