भारताची सुंता करायला निघालेले काँग्रेसचे राज्यकर्ते हाकलणे, हाच दहशतवादावरील उपाय !
हिंदूंचा सतत तेजोभंग होईल आणि मुसलमानांचे या देशावरील प्रभुत्व सतत वर्धमान होत राहील, या पद्धतीने कटकारस्थान करून काँग्रेसने राज्यकारभार केला. आपण इस्लामी आतंकवाद मोडून काढण्यास समर्थ आहोत, असा विश्वास काँग्रेसने एकदाही दिला नाही. उलट `हिंदू मुसलमानांशी वाईट वागतात म्हणून ...