नेपाळमधे नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधे माओवादी नेते प्रचंड ह्यांच्या पक्षाला सरकार स्थापन करण्याइतके मताधिक्य मिळाले. नवीन सरकारच्या स्थापनेबरोबर नेपाळमधील राजेशाही अधिकृतरित्या सम्पुष्टात आली. "राजे ज्ञानेन्द्र ह्यांच्यावर खटले भरण्याऐवजी त्यांच्यासाठी Graceful Exit निर्माण करण्यास आपण प्राधान्य देऊ" असे सांगून प्रचंड ह्यांनी राजकीय परिपक्वता दाखवली आहे. आणिबाणीनंतर ...