अंगावर चार थेंब पडले आणि,
निसर्गाच्या आसवांमध्ये न्हाऊन
पावन झाल्यासारखं वाटलं…
शांतपणे आसवं गाळणारं,
मेघांच्या कुशीत आधार शोधणारं क्षितीज
माझ्याच ...
My own Blog glob nwo yM
अंगावर चार थेंब पडले आणि,
निसर्गाच्या आसवांमध्ये न्हाऊन
पावन झाल्यासारखं वाटलं…
शांतपणे आसवं गाळणारं,
मेघांच्या कुशीत आधार शोधणारं क्षितीज
माझ्याच ...
लहानांपासून मोठ्यांपर्यंत
जिचे सर्वांना आश्चर्य वाटते,
“अथ” पासून ते “इति” पर्यंत
जी सर्वांना अनाकलनीय असते,
क्षणात जी सगळ्यांना भारते,
तीच खरी जादू असते!
आपल्याला माहित असतं,
जादू म्हणजे हातसफाई,
चित्रविचित्र फिरवित बोटं,
क्षणात होतो चोर सवाई!
मला पण असंच वाटायचं,
पण त्या दिवसापर्यंतच.
मी पण असाच “बनायचो”,
पण त्या ...
मुसळधार पावसात
खिडकीसमोर बसून
आठवणींचे कण गोळा करताना
हमखास सापडणारा एक कण….
म्हणजे आपलं ‘छत्रीखालचं’ बालपण….
पावसाळ्यात रोज सकाळी
शाळेत जायची इच्छा नसतानाही
आजोबांची जड काळी छत्री घेऊन
रणरणतं ऊन
बरंच काही करू शकतं….
नेहमी खळाळणार्या
गावच्या नदीला आटवू शकतं…
उजाड पायवाटेवर चालणार्या
थकलेल्या अनवाणी पायांना
सावलीसाठी भटकायला लावू शकतं…
दोनशे वर्षं जगलेल्या
निष्पर्ण खोडांना
पावसाचा आनंद घ्यायला
पावसात भिजायची गरज नसते….
सुंदर फूल प्रत्येक वेळी
स्वतःसाठी तोडायची गरज नसते….
कुणी आपली काळजी करतं
हे माहित असताना
प्रत्येक वेळी ते त्याच्याकडून
वदवून घेण्याची गरज नसते…
पण ...
कालचे कानांत घुमणारे शब्द
आणि उद्याचे भास झाल्यासारखे,
ऐकू येणारे बोल…
यांच्यामधून वाहणारी सरीता,
म्हणजे आजची कविता !!
नितीन.