राज ठाकरेंच्या आंदोलनाची दिशा कशी का असेना, पण त्यांनी मांड़लेल्या मराठी भाषा, मराठींना नोक्ररी या मूळ प्रश्नांना दुर्लक्षून चालणार नाही. मराठीत दुकानांच्या पाट्या लिहिण्याचा ४०/४५ वर्षापूर्वी झालेला कायदा इतकी वर्षे पायदळी तुडवला जातो. राज्यातील उद्योगात स्थानिकांच्या नोकरीचा टक्का ५% सुद्धा नसतो. ...