एकदा एका ऑफीसमध्ये एक क्लार्क पाहिजे होता. म्हणून त्यांनी ऑफीसच्या बाहेर एक बोर्ड लावला -
'' क्लार्क पाहिजे...
1. उमेदवाराला टायपींग आली पाहिजे.
2. उमेदवाराला कॉम्प्यूटरचं पुरेसं नॉलेज असलं ...
एकदा एका ऑफीसमध्ये एक क्लार्क पाहिजे होता. म्हणून त्यांनी ऑफीसच्या बाहेर एक बोर्ड लावला -
'' क्लार्क पाहिजे...
1. उमेदवाराला टायपींग आली पाहिजे.
2. उमेदवाराला कॉम्प्यूटरचं पुरेसं नॉलेज असलं ...
एकदा एका ऑफीसमध्ये एक क्लार्क पाहिजे होता. म्हणून त्यांनी ऑफीसच्या बाहेर एक बोर्ड लावला -
'' क्लार्क पाहिजे...
1. उमेदवाराला टायपींग आली पाहिजे.
2. उमेदवाराला कॉम्प्यूटरचं पुरेसं नॉलेज असलं पाहिजे.
3. ...
कन्नड आणि तेलगू या भाषा अभिजात भाषेचे स्थान मिळावे म्हणून प्रयत्नशील आहेत. मराठीची मात्र विटंबना होत आहे; कारण मराठी राज्यकर्त्यांना खुर्ची टिकवण्यापेक्षा मोठे ध्येय दिसत नाही. मुसलमानांना प्रसन्न करून खुर्ची टिकवता येत असेल, तर हे विलासी राज्यकर्ते मराठीचा बळी देण्यास कमी करणार नाहीत !
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोरीबंदरजवळील ...
Thought of the day -
Keep steadily before you the fact that all true success depends at last upon yourself.
----- Theodore T. Hunger
स्टेला आपल्या विचारांच्या विश्वातून जेव्हा भानावर आली तेव्हा तिला जाणवले की ती समोर जाकोबच्या शेजारच्या सिटवर ...
ऍंथोनी कॉम्प्यूटरवर बसला होता. आणि एक काळी मांजर जिच्या गळ्यात काळा पट्टा बांधला होता ती त्याच्या आजुबाजुला खेळत होती. ज्या टबलवर कॉम्प्यूटर ठेवला होता त्या टेबलवर वायरचे तूकडे, मांजरीचे पट्टे, आणि काही ...
क्रिस्तोफर आणि त्याचे तिन मित्र अजुनही वेड्यासारखे त्यांना शोधत होते. शेवटी शोधून शोधून थकल्यावर पुन्हा त्यांनी ज्या चौकातून त्यांना शोधण्याची सुरवात केली होती त्या चौकात क्रिस्तोफर आणि स्टिव्हन परत ...
मित्रानो, शीर्षक वाचून आश्चर्य वाटेल किंवा हा का नवीन बोलतोय असे वाटले. किंवा राज ठाकरे समर्थक समजाल. (तसे काही बाबतीत राज ठाकरे यांचे विचार पटतात म्हणा). मात्र सर्व मराठी लोकांना अभिमान वाटावा अशी घटना घडली आहे. ही घटना म्हणजे मराठी पाऊल पुढे पडण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानावे. यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तब्बल 73 मराठी मुले यशस्वी झाली आहेत. ...
कधी प्रश्न असावा तुझ्यापाशी
असावे एक उत्तर माझ्यापाशी
आणि गरज पडावी जीवनाला
मग त्याने आठवावे क्षणाला
कारण असं होईल
क्षणही निघून जातील
कधी चुकावी तुझीही वाट
तिथे नकळत तुज मी दिसावे
आणि ...
कुमार केतकर यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांच्याविषयी व एकूणच 'पत्रकारजाती'वर सहानुभूतीचा वर्षाव होत आहे. 'लोकसत्ता' मधील अग्रलेख ज्यांनी वाचला असेल त्यांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबईत उभारला जाणार असल्याची सरकारने घोषणा केली आणि ती पुढील निवडणुकीसाठी होती हे अनेकांना वाटले. या प्रकल्पावर खूप खर्च होत आहे हे सुध्दा ...