रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय उमेदवारांना मुंबईत मारहाण केली गेली. या उमेदवारांची काय चूक होती? नोकरीच्या आशेने ते जेथे बोलवले तेथे आले होते.
जर मराठी वृत्तपत्रांत खरोखरच जाहिरात आली नसेल तर चूक असलीच तर ती रेल्वे बोर्डाचीच होती. या उमेदवारांची त्यात काय चूक होती? रेल्वे बोर्डाच्या यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याला गाठून जाब विचारण्याऐवजी या ...