वयाची साठी ओलांडली की शरीराच्या क्रिया मंदावतात. शारीरिक क्रिया मंदावल्यामुळे शरीराला आहाराची कमी गरज भासते. अशा वेळी आवश्यक तेवढाच पण संतुलित आहार घ्यायला हवा- जेणेकरून शरीराचं पोषण ...