सध्याच्या घडीला इंटरनेट हे माहितीप्रसाराचं आणि दळणवळणाचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. जगाच्या अनेक देशांच्या तारा एकमेकांशी जोडल्या गेल्या त्या इंटरनेटमुळेच. पण अशातच बासूंदीत मीठाचा खडा पडावा तसा अनेक साईटसचा उपयोग ...
सध्याच्या घडीला इंटरनेट हे माहितीप्रसाराचं आणि दळणवळणाचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. जगाच्या अनेक देशांच्या तारा एकमेकांशी जोडल्या गेल्या त्या इंटरनेटमुळेच. पण अशातच बासूंदीत मीठाचा खडा पडावा तसा अनेक साईटसचा उपयोग ...
'भिकारी' ही संकल्पना बहुदा शहरी असावी कारण शहरात वाढलेल्या कुणालाही भिकारी परका नाही. महानगराच्या महासागरात अखंड वाहणा-या आपल्याला एकवेळ देव भेटेल की नाही हे सांगणं कठीण आहे पण भिकारी भेटणार नाही असं देवाच्याही बाबतीत होणार ...
आकांतानं पंख फडफड करून दमले.सुटकेची कोणतीही शक्यता नसल्याची जाणीव तिला होत गेली.तिच्या चोचीतून उमटणारा आर्त स्वर तिच्या कंठातच रुताला.लख्ख डोळ्यांनी ते वास्तव स्विकारणं तिला भागाच होतं.पुढचं सारं आयुष्य तिला एकटीला ...
एक मनस्विनी राधिका........कृष्ण-प्रेमासाठी व्याकुळलेली ,जन्मोजमीची विराहीणी प्रेमिका-मीरा.आपल्या प्रियतमासाठी राजकुळाची आपली प्रतिष्ठा पणाला लावणारी "दरद दीवाणी" मीरा......लोकलाजेच्या, सामाजिक मर्यादांच्या लोह-श्रुंखला ...
ऊन जरा जास्तच आहे, दरवर्षी वाटतं,भर ऊन्हात पाउस घेऊन,आभाळ मनात दाटत।'ग्रीष्माच्या जळत्या झळांनी कोमजलेल्या निसर्गाला हिरवाईची आस लागते.तृषीत मातीला अंगांगावर पावसाच्या थेबांनी कविता ...
तू म्हणजे निसर्गाने घडवलेली अप्रतिम किमया आहेस.तुझ्या कणाकणांत,नासानसांत निसर्गाच लेणं दडलेलं आहे.तुझ्या शब्दांत खळखळून वाहणारा,शुभ्र सुमनांच्या माळींनी बहरलेला झरा जिवंत आहे.तुझ्या रंगापुढे इंद्रधनुष्याचे रंगही फीके ...