दोन दिवस तसेच गेले.शुक्रवार उगवला. अभिने ठरवले, नितूला उद्या संध्याकाळी भेटायचे. आणि सारे बोलायचे. जे काही होईल ते एकदाच होवून जाउ दे.
दुपारी चहाची वेळ झाली. अभि नितूकडे आला.
’चल चहा घेउन येवू..खूप झोप येते आहे..’
’चल... कालपण रात्री उशिरापर्यंत टिव्ही पाहिला वाटतं’, ती उठता उठता म्हणाली.
....
.
.
’तू उद्या संध्याकाळी काय करते आहेस..’
’काही नाही.. का रे?’
’मग उद्या ची ...