देशाच्या सुरक्षेबाबत देशात मोठी चर्चा चालू आहे. जेथे मूळ ...
देशाच्या सुरक्षेबाबत देशात मोठी चर्चा चालू आहे. जेथे मूळ ...
सुमारे महिनाभर झाला असेल. आमची तबियत बहोत खुश आहे. काय आहे, की फुसके बॉम्ब करू नका अशी समज खुद्द शिवसेनाप्रमुखांनी दिल्यानंतर देशात माणसांना मारण्यासाठी बॉम्बनामक अस्त्रे वापरण्याची खुबी हिंदुनीही उचलल्याची खात्री आताशा होऊ लागली आहे. हिंस्रपणात मागे राहण्याची जी खंत एवढे दिवस आम्हाला लागून राहिली होती, तिची जागा अभिमानाने घेतली आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे, ...
नाशिक जिल्ह्यातील वणी हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ. तेथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दुरदुरून लोक येतात. (त्यांना सरसकट भाविक असं म्हटलं जातं.) महाराष्ट्रात मांगल्य कायम असलेल्या मात्र ते झपाट्याने गमावत असलेल्या काही स्थळांपैकी ही जागा. ज्याला पर्यटनाला जायचे त्याने पर्यटनाला जावे आणि त्याला श्रद्धेने जायचे त्याने श्रद्धेने जावे अशी ही विशिष्ट जागा आहे.
मी पुण्यात राहतो. आता खरं तर हे आपणहून सांगायची गरज नाही. कारण कोणतीही व्यक्ती इतरांना न कळालेली गोष्ट आपल्याला कळाली आहे अशा आविर्भावात सांगू लागला, की तो एकतर पुण्यात राहतो किंवा केव्हा ना केव्हा पुण्याचं पाणी चाखलेला आहे हे लक्षात येतं. पुण्यात राहणार्या प्रत्येकाला नागरिकत्वाचा दाखला मिळो न मिळो, पण शहाणपणाचा मक्ता मिळालेला असतो हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट नाही ...
दोन दिवस चाललेल्या उखाळ्या पाखाळ्या, निंदानालस्ती आणि काथ्याकुटीनंतर अखेर डॉ. मनमोहनसिंग यांच्या नावाने, मात्र प्रत्यक्षात सोनिया गांधी यांनी चालविलेल्या सरकारने आपले बहुमत लोकसभेत सिद्ध केले. लोकसत्ताच्या भाषेत सांगायचे तर या दोन महामानवांच्या विरूद्ध समस्त असुर मंडळींनी छेडलेल्या युद्धात, या असुर टोळ्यांचेच नाक कापले गेले. (सोनिया आणि कॉंग्रेस यांच्या नेतृत्वावर ...
साहित्याचा आणि माझा तसा काही संबंध नाही. तसा म्हणायला पत्रकारितेत असलो आणि मराठी, इंग्रजी व अन्य भाषांमधून सर्रास उचलेगिरी करत असलो, तरी साहित्यविश्वाशी नाळ जोडण्यासाठी ते पुरेसे आहे का, ,याबाबत माझ्या मनात दाट शंका आहे. लेखन तर कोणीही करते, पण जगात महत्वाचे काही असले तर ते आपले व आपले आवडते लेखनच असा आव जो आणतो त्याला साहित्यिक म्हणायची आजकाल प्रथा आहे। त्यामुळे ...
भारत माझा हल्ल्यांचा देश आहे. सारे हल्लेखोर भारतीय माझे बांधव आहेत. हल्ल्यांनंतर येणाऱया पुळचट प्रतिक्रियांवर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविध, तसेच वांरवार घडणाऱया हिंसक घटनांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा लक्ष्य होऊ नये, यासाठी मी प्रत्येक क्षणी देवाचा धावा करण्याचा सदैव प्रयत्न करीन.
मी ...
मकरंद हा तसा सज्जन माणूस. त्याच्यासारखा सज्जन माणूस संपूर्ण शहरात सापडायचा नाही. कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. त्यामुळे होतं काय, की त्याच्या शेजाऱ्यांनाही त्याचं नाव ...
...अन संकल्प राखी सावंतचा संकल्प ः यंदा कोणत्याही वाहिनीवरील कोणत्याही कार्यक्रमात भाग घेणार नाही. सह्याद्री ...
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर नरेंद्र मोदी आरूढ होऊन आता पाच दिवस होत आले आहेत. मात्र या काळात मराठी ब्लॉग (अलिकडे कोणत्याही मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा मी यांवर ...